Monday, May 2, 2011

हे असेही होते ना...

गाठी सोडवण्याच्या नादात कधी कधी आपण गुंता वाढून बसतो आणि तो नुस्तान गुंता नसून न सुटणार गुंता आहे ,हे आपल्या फार उशिरा लक्षात येते...  Sometimes we really bound ourself with so much of responsibility which is actually not at all required..... पण विचारांच्या नादात हा विचार आपल्या मनात येताच नाही...

या विचाराशी मी पूर्णतः: सहमत आहे. खरा पाहता आपण स्व:तवर इतक्या जबादर्य लादून घेतो आणि स्व:ताच्या मनाला सांगतो कि आपण सोडले तर दुसरा तिसर्या माणसाला या गोष्टींशी काहीही देणा घेणा देखील नसते... Love + Sex + Commitment  यात्रीकुतात अडकलेली आजच्या पिढीची अनेक तरुण नाती एकमेकांशी पकडापकडीचा खेळ खेळताना दिसतात. मागच्या पिढीचे असणार नाते त्यांना बोरिंग आणि शिळे वाटते... त्यात नवीन काहीही नाही अशी आजच्या या तरुण पिढीची समजूत आहे... पण वाईट या गोष्टीचे वाटते कि Love आणि  Sex  या दोन आधारांवर येऊन हि नाती बिथरतात... Commitment  पर्यानातर त्यांचा प्रवास होताच नाही..... त्रिकुट म्हणता म्हणत फक्त आपल्या सोयीचे दोन पर्याय निवडून हे मंडळी आजची नाती जोडतात आणि तोडतातही...  सुदैवाने काही १ -२ % नाती या Commitment  पर्यंतर प्रवास करतात ती नाती काही वर्षातच एकमेकांवरच्या विश्वासाच्या अभावामुळे दुरावलेली दिसतात... नेमकेपणाने सांगता येणार नाही पण नात्यांची हि सध्याची अवस्था पाहता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही नाती कोणत्या स्वरुपात आढळतील याचे भाकीत करणे अवघड आहे..

झपाट्याने काळ बदलतो आहे... नवीन नवीन गोष्टींचा  स्वीकार करत आपण काळाबरोबर बदलतो आहे... बदलत्या काळाच्या वेगाचा कायदा आपण पाळतो आहे... कधी पडतो आहे... कधी धडपडतो आहे...कधी वात चुकतो आहे.. तर कधी ठेचालतो आही... पण कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही अवस्थेत काळाबरोबर धावण्याचा अट्टाहास आपण सोबत घेऊन चाललो आहे... या धावण्याच्या नादात बर्याच गोष्टी मागे सुटता आहेत..कुठेतरी पडता आहेत... पुढच्या वाल्नवत त्या भेटीलच असे गृहीत धरून आपण पळतो आहे... 

जीवनाच्या गाडीपेक्षा platform वरची रेल्वे जास्त महत्वाची आहे... आपल्या प्रिया व्यक्तीला केलेय promis पेक्षा बोस ने दिलेले मनात नसले तरी महत्वाचे आहे...
संद्याकाळी क्रिकेट मतच पेक्षा अलिएइ मीटिंग महत्वाची आहे... सकाळी बायको सोबत बसून एक घोट चहा आणि दोन प्रेमाचे शब्द या पेक्षा ट्रेनची वेळ आणि taffic  ची भीत जास्त आही..... आई शी बोलताना आलेला ग्राहकाचा काल महत्वाचा आहे... अशा असंख्य गोष्टी आहेत.... ज्या तुमच्या माझ्यासोबत घडतात.... या सर्व गोष्टी करताना आपल्या प्रिया व्यक्तींच्या आनंदाचा बळी आपल्याला द्यावा लागतो..... किती विचित्र आहे न हे सर्व....... ज्यांच्या साठी या सर्व गोष्टी करतो त्यांचा द्यायला आपल्याकडे वेळ नाही..... विचार करा... 

No comments:

Post a Comment